Harbhara Seed Treatment : रब्बी हंगामातील हरभरा पेरणी सुरू असताना जमिनीत पुरेसा ओलावा असल्यामुळे यंदा पेरणीपूर्वी जैविक खताची बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागाने दिला आहे. ...
PM-Kisan Samman Nidhi Yojana : पंतप्रधान किसान योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी जारी होणार आहे. शेतकरी त्यांच्या खात्यात २००० रुपये येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
Soybean Kharedi : धाराशिव जिल्ह्यातील ३२ हमीभाव केंद्रांवर सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी यंदा नव्या तांत्रिक पद्धतीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी शेकडो नोंदणीकृत शेतकऱ्यांना एसएमएस (SMS) पाठवण्यात आले असून, विशेष म्हणजे यंदा प्रत्येक प ...
Mosambi Market : अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली आणि आता व्यापाऱ्यांनी भाव पाडून शेतकऱ्यांची अडचण आणखी वाढवली आहे. लाडसावंगी परिसरातील मोसंबीला अवघे ५ रुपये किलो दर मिळत असून मक्यापासून कापसापर्यंत सर्वच पिकांना तुटपुंजा भाव मिळत आहे. निसर्ग आणि बाजा ...
Sugarcane Workers Story : ऊस कापणी ही राज्यातील लाखो कामगारांच्या श्रमांवर आधारलेली उद्योगसाखळी आहे. पण त्यांना मिळणारे जगणे मात्र अत्यंत कठीण आहे. हदगाव तालुक्यातील साखर कारखान्यावर बीड व यवतमाळ जिल्ह्यातून आलेले ऊस कामगार रात्री-अपरात्री कडाक्याच्य ...
Farmer Relief Scheme : राज्यातील अनेक भागांमध्ये दरवर्षी अतिवृष्टी, पुर, ढगफुटी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. पिकांचे नुकसान तर होतेच, पण सुपीक माती वाहून जाणे, गाळ साचणे किंवा जमीन खचणे यामुळे अनेक शेतजमिनी ला ...