पावसाळ्याचे सव्वादोन महिने उलटले आहेत. या कालावधीत मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत आज सरासरी ८० टक्के पाणीसाठा आहे. असे असले, तरी अपेक्षित मुसळधार पाऊस न पडल्याने विभागातील मध्यम आणि लघु प्रकल्पांत केवळ ४० टक्केच जलसाठा जमा झालेला आहे. ...
Banana Farming Success Story : एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांवर मात करत, काटेकोर नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर कंधार तालुक्यातील बारूळ येथील परराज्याच्या बाजारपेठेत केळीचे उत्पादन यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आले आहे. ...
ग्रामीण भागाचा शाश्वत आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी कृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. ६ सप्टेंबर २०२० रोजी, राज्य मंत्रीमंडळाने कृषी पर्यटन आणि उत्पादन विपणनाद्वारे ग्रामीण विकासाला चालना देणे, कृषी व्यवसायाला पाठिंबा देणे आण ...
कन्नड तालुक्यातील महत्त्वाचा शिवना टाकळी मध्यम सिंचन प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तब्बल १५ वर्षानंतर या प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय पूर्ववत सुरू होणार असून, पुनर्वसित गावांमधील ग्रामस्थांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. ...
पातुर तालुक्यातील सर्वात मोठा मोर्णा प्रकल्प १० ऑगस्ट रोजी ५ वाजता १०० टक्के भरला असून, सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. आजपर्यंत ४०३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. ...