Orange Farming Problem : विदर्भात वाढते तापमान, अन्नद्रव्यांची कमतरता आणि बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा व मोसंबी बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फूलगळ आणि फळगळ होत आहे. विशेषतः आंबिया बहारातील फळांना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने संत्र ...
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात राज्याचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...
Kapus Kharedi :'सीसीआय'ने १५ मार्चपर्यंत कापूस खरेदीस मुदतवाढ दिली आहे, पण सुट्ट्या आणि शनिवार-रविवारी केंद्र बंद असल्याने प्रत्यक्ष खरेदी फक्त सात दिवसांतच होणार आहे. शेतकरी वर्ग आता केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी करत आहे, तर ग्रेड कमी ...