Makka Kharedi : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांवर मका खरेदीचे संकट कोसळले आहे. खरेदी केंद्र तब्बल ६० किमीवर मंजूर, त्यात फक्त १२ क्विंटल प्रतिहेक्टर इतकी मर्यादा उत्पादन ३०-४० क्विंटल असताना ही मर्यादा शेतकऱ्यांना अन्यायकारक ठरत आहे. वाहतूक खर्च, वेळ आण ...
PM Kisan Update : पीएम किसान योजनेत केंद्र सरकारने नव्या पात्रता तपासण्या सुरू केल्यामुळे तब्बल ६.१० लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. मात्र दुसरीकडे, राज्यातील ९०.४१ लाख शेतकऱ्यांना २१व्या हप्त्यातून १८०८ कोटी रुपये जमा झाले आहेत. कोणते नवे निकष लागू झाल ...
ऊसतोड मजूर सहकुटुंब गोदाकाठ भागात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता दिवाळीनंतर ही गावे या मजुरांनी गजबजून गेली आहेत. पुढील काही महिने या मजुरांचा मुक्काम याच परिसरात राहणार असल्याने या गावांतील आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होऊन बाजारपेठा फुलल्या आहेत. ...
Isapur Dam : यंदाच्या अतिवृष्टीमुळे इसापूर धरण १०० टक्के भरलं असतानाही रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेली पाणीपाळी अद्यापही सुरू झालेली नाही. नोव्हेंबर अखेर येऊनही पाटबंधारे विभागाकडून कोणतेच नियोजन न आल्याने हजारो हेक्टर शेती कोरडी पडण्याची शक्यता निर्म ...
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात २ लाख ५० हजार हेक्टरपर्यंत पेरणी होते. मात्र यंदा यात वाढ होऊन ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी ...
Tur Crop Management : खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसापाठोपाठ तुरीचीही मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. पीक बहरात असताना शेंगा पोखरणारी अळी अचानक शेतांवर तुटून पडल्याने तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. फवारण्यांनंतरही अळीचा प्रादुर्भाव कमी न झा ...
बहुप्रतीक्षित धान खरेदीचे निर्देश मिळाले. ज्यात भंडारा जिल्ह्याच्या ७ तालुक्यात २२४ आधारभूत केंद्रातून शेतकऱ्यांचे २०२५-२६ करिता आधारभूत मूल्यांतर्गत खरेदीचे आदेश जिल्हाधिकारी सावंत कुमार व पणन अधिकारी यांनी दिले. ...
Banana Market Rate : गेल्या आठवड्यात केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, केळीला प्रति किलो केवळ २ ते ३ रुपये एवढाच भाव मिळत आहे. ही मागील तीन वर्षातील सर्वात नीच्चांकी किंमत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या विनवण्या कर ...