Shetkari Madat : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या लाखो शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई दिली जात असली तरी हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही एक रुपयाही पोहोचलेला नाही. ई-केवायसी (KYC) अपूर्ण राहिल्याने निधी अडला असून, आता शासनाने मदत मिळण्यासाठी ...
Cotton Farmer Crisis : यंदा पावसामुळे कापसाचे उत्पन्न घटले, खर्चात मोठी वाढ झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत तसेच खासगी व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. (Cotton Farmer Crisis) ...
APMC Market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाच्या थप्प्यांनी अक्षरशः अतिक्रमणाचे रूप घेतले असून, संपूर्ण मोंढा गोदामासारखा दिसू लागला आहे. वाचा सविस्तर (APMC Market) ...
Success Story : शेतकऱ्यांचे सोने करणारे फळपीक म्हणजे डाळिंब. मात्र अलीकडे नैसर्गिक संकटात डाळींबाचे उत्पादन घेणे म्हणजे मोठे कष्टाचे झाले आहे. ज्यामुळे मंगळणे येथील अशोक पांडुरंग सांगळे यांनी डाळिंब शेतीला फाटा देत, मोसंबी फळबागेत नैसर्गिक शेतीचा अन ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.२०) नोव्हेंबर रोजी एकूण १३१९५६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८५४२ क्विंटल लाल, १७४१२ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, ७०० क्विंटल पांढरा, ७८७०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आहे. ...