Kanda Bajar Bhav : राज्यात आज रविवार (दि.०८) मार्च रोजी एकूण ३९८२६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ११६६७ क्विंटल लाल, २२९५८ क्विंटल लोकल, १९९३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याची सर्वाधिक आवक आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजार ...
Land Acquisition : राज्यातील पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकारने भूसंपादन प्रक्रियेत बदल केला आहे. संयुक्त मोजणीनंतर तातडीने मूल्यांकन करून जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया जलद होणार आहे. (Land Acquisition) ...
Gahu Bajarbhav : गव्हाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव कमी मिळत असल्याने किमान आधार भावाची मागणी पुन्हा जोर धरत आहे. (Gahu Bajarbhav) ...
Water Shortage : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाण्याचे साठे यंदा मार्च महिन्यापासूनच आटू लागले असून भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यांतील आदिवासी बांधवांना लवकरच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Women Farmer Success Story : 'शेती हा पुरुषांचाच व्यवसाय' असा समज मोडीत काढत एका उच्चशिक्षित तरुणीने संत्रा बागेतून लाखोंची कमाई केली आहे. करजगाव येथील भारती पोहोरकर यांनी अवघ्या १ एकर ४ गुंठे क्षेत्रात आधुनिक पद्धतीने संत्रा लागवड करून सात लाख रुपया ...
जानेवारी महिन्यात अवकाळी पावसासह वादळात नुकसानग्रस्त ठरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. तब्बल २३ हजार ५६ शेतकऱ्यांना १३ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांच्या नुकसानीपोटी २२ कोटी ५६ लाख ८७ हजारांच्या मदतीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ...
Savkari Karja : शेतीसाठी बँकांकडून कर्ज मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे राज्यात सावकारी कर्जाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.(Savkari Karja) ...
Sinchan Vihir : 'रोहयो'त विहिरीसाठी 5 लाखांचे अनुदान मिळत असले तरी शेतकरी जिल्हा परिषदेच्या योजनांकडे वळत आहेत. विहीर खोदताना यंत्र वापरण्याची मुभा हे त्यामागील प्रमुख कारण ठरत आहे. (Sinchan Vihir) ...