भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी अखेर मिळेल त्या दरात आपल्याकडील सोयाबीन विकून टाकले. मात्र आता खरिपातील पीक हाती येण्याच्या आधीच अनेक ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. ...
Dam Water Storage : पावसामुळे इसापूर आणि येलदरी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. परिणामी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Dam Water Storage) ...
गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर (ता. लाखनी) परिसरातील शेतकऱ्यांना दोन महिने लोटून सुद्धा मिळालेले नाही. ...
Tomato Bajar Bhav : देवगाव रंगारीत सोमवारी सुरू झालेल्या टोमॅटो लिलावाने शेतकऱ्यांचा आनंद दुप्पट केला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ३०६ रुपये किलोचा उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. एकाच दिवसात लाखोंची कमाई करणारे शेतकरी या हंगाम ...
Maharashtra Weather Update : श्रावणसऱ्या नुकत्याच कमी झाल्या, तोच राज्यात पुन्हा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वाढली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून आलेल्या हालचालींमुळे पुढील ६ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याने अने ...