हळद, केळी व कांद्याची काढणी वेगाने सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कच्चा माल बाजारात दाखल होत असताना त्याच्या किमतीत घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. युद्धामुळे आखाती देशात निर्यात होणाऱ्या हळद, केळी, कांदा तसेच भाजीपाला पिकांच्या दरात घसरण होण्याची भीती शे ...
खड़ा किंवा गरम मसाल्याच्या भावात सध्या मोठी तेजी आली आहे. लागवडीच्या वेळी अतिपावसाने जिरे, धन्याचे मोठे नुकसान झाले. जागतिक बाजारात जायपत्री, लवंग यांच्या पुरवठ्यात अडथळे आल्याने टंचाई आहे. ...
रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या अतिवापरामुळे शेती आणि मानवी आरोग्य धोक्यात आले असताना, कौठा येथील शेतकरी दर्शन शंकरराव खराटे यांनी एक नवी वाट चोखाळली आहे. त्यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात रासायनिक खताचा वापर न करता, पपईमध्ये हळदीचे आंतरपीक घेऊन भरघोस ...
मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पावरून सिंचनासाठी शेतकऱ्यांना होणारा पाणी उपसा सध्या थांबवण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
हंगाम लागल्याने गहू, तूर व हरभऱ्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये होत आहे. त्यामुळे आवक वाढताच शेतमालाचे दरात घसरण झालेली आहे. हमीदरापेक्षा कमी दर मार्केटमध्ये आहे. ...
Success Story : पतीच्या निधनानंतर अनेक महिलांचे आयुष्य संकटात सापडते. मात्र बारूळ (ता. कंधार) येथील प्रेमला संजय कदम यांनी संकटाला शरण न जाता जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या संसाराची गाडी पुढे नेली. ...