विदर्भात धानाचे उत्पादन सर्वाधिक असून, शासनाकडून धानाला हमीभाव देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी भात विकले असले तरी स्थानिक, गावठी तांदळासाठी मागणी वाढत आहे. ...
Crop Insurance : शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण आणि आर्थिक स्थैर्य देण्यासाठी असलेली पीकविमा योजना कंपन्यांसाठी सोने की खान ठरत आहे. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात तब्बल ३३९.५६ कोटींचा प्रीमियम जमा करूनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना केवळ ५०.४७ कोटींची भरपा ...
बुधवार सकाळ पासून वर्धा जिल्ह्यात पावसाची जोरदार 'बैंटिंग' सुरू आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे जिल्ह्यात पावसाया जोर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दि. १३ रोजी पहाटेपासूनच जोरदार पुनरागमन केले आहे. ...
Animals Vaccination : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी मोहीम आजपासून सुरू झाली आहे. 'लाळ-खुरकूत' या संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी ३ लाख ७५ हजारांहून अधिक गाय-म्हैसवर्गीय पशुधनाचे १४ ऑगस्ट ते २७ सप्टेंबर या कालावधीत लसीकरण करण्यात येणार आहे. ( ...
भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी अखेर मिळेल त्या दरात आपल्याकडील सोयाबीन विकून टाकले. मात्र आता खरिपातील पीक हाती येण्याच्या आधीच अनेक ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. ...
Dam Water Storage : पावसामुळे इसापूर आणि येलदरी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. परिणामी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Dam Water Storage) ...
गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर (ता. लाखनी) परिसरातील शेतकऱ्यांना दोन महिने लोटून सुद्धा मिळालेले नाही. ...
Tomato Bajar Bhav : देवगाव रंगारीत सोमवारी सुरू झालेल्या टोमॅटो लिलावाने शेतकऱ्यांचा आनंद दुप्पट केला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ३०६ रुपये किलोचा उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. एकाच दिवसात लाखोंची कमाई करणारे शेतकरी या हंगाम ...