Banana Market : या वर्षी केळी पिकाला मिळालेला तळाला गेलेला भाव शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा तडा देत आहे. क्विंटलला मिळणारा केवळ ३५० ते ४०० रुपयांचा दर उत्पादन खर्चालाही पुरसाच नाही, परिणामी अनेक शेतकऱ्यांनी उभ्या बागांवर नांगर फिरवण्याची वेळ आली ...
मागील हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ८ कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने साधारणतः १० कोटी टनांपर्यंत गाळप जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे; पण, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच उसाच्या उताऱ्याचा अंदाज येणार आहे. ...
Reshim Market : मराठवाड्यात रेशीम उद्योग वेगाने विस्तारत आहे. एकरी १.५ ते २ लाखांचे उत्पन्न आणि लाखोंचे शासन अनुदान या दोन्हीमुळे रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी नव्या आशेचा किरण ठरू लागली आहे. त्यात आत रेशीम कोषाला 'सोनेरी' भाव मिळत आहे. ...
राज्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान २० टक्के शेतकऱ्यांनी महाविस्तार अॅप डाउनलोड करून नियमित वापर करावा, असे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
Soybean Market : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक तब्बल ४ हजार क्विंटलपर्यंत वाढली असून भावानेही उंच भरारी घेत ४ हजार ७५० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला आहे. (Soybean Market) ...
Makka Kharedi : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने मका खरेदीची प्रतिहेक्टर मर्यादा ११ क्विंटलवरून थेट १९ क्विंटल ४१ किलो इतकी वाढवली आहे. त्यामुळे मेळघाटातील शेतकऱ्यांना मोठा दिला ...
मार्च १९७२ ला वसंत दादा महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री झाले त्यावेळेस ते ६८ संस्थांचे काम पाहत होते. बागायती बारा महिने पाणीपुरवठा ही कल्पना बदलून आठ माही पाणीपुरवठा म्हणजे बागायती अशी सुधारणा केली. ...
Mosambi Bajarbhav : भाववाढीच्या अपेक्षेने मोसंबीबागा राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांना आता फटका बसला आहे. बाजारात दर खाली येत असून, व्यापारी लहान फळांना नाकारत आहेत. फळगळ वाढल्याने आणि साठवणूक खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...