थंडीच्या दिवसांत हरभऱ्याच्या पाल्याची भाजी खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. सद्यःस्थितीत बाजारात हिवाळ्यातील हरभऱ्याची भाजी विक्रीस येऊ लागली आहे. ...
Maharashtra Rabi Season : राज्यात यंदाच्या रब्बी हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याचा स्पष्ट परिणाम पेरणी क्षेत्रावर दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा संपत असतानाही पेरणीचा वेग अपेक्षेपेक्षा मंदावलेला आहे. ...
Success Story : फुलंब्री तालुक्यातील सुलतानवाडी येथील दोन प्रगतशील शेतकऱ्यांनी केवळ एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून अवघ्या ६ महिन्यांत खर्च वजा जाता निव्वळ ९ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. ...
Soybean Market Yard : बाजार समित्यांमध्ये बिजवाई सोयाबीनचे दर साडे आठ हजार रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले होते. मात्र, अवघ्या १५ दिवसांतच या सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. ...
एका क्षेत्रात पकडलेले बिबटे दुसऱ्या क्षेत्रात सोडले जातात अशी टीका केली जाते, पण असे पूर्वी कधी होत असेल. त्यावरच अजूनही स्थानिक शेतकऱ्यांचा विश्वास आहे. आता असे होत नाही. तसे करायचे नाही असा नियमच आहे, त्यामुळे तो मोडला जात नाही. रेस्क्यू सेंटरमध्ये ...