शेतकऱ्याने तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकरी श्रीहरी राजाराम खोमणे यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या निलंगा येथील चार एकर शेतीत एका नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले होते. ...
शासनाच्या सोलार योजनेचा लाभ घेण्यासाठी सावळेश्वर (पैठण) येथील शेतकरी उत्रेश्वर गोरडे, जयश्री जगदाळे, पांडुरंग मस्के, रेखा दिलीप गायकवाड, यांसह इतर शेतकऱ्यांना चार महिन्यांपूर्वी रोटासोल कंपनीचा सोलार पंप उभारण्यासाठीची मंजुरी मिळाली होती. ...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना १२ जून रोजीच्या शासन निर्णयान्वये बीड जिल्ह्यात बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीमार्फत कार्यान्वित झाली आहे. ...