Bihar Farmer News: बिहारमधील शेतकऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळणार आहे. आता बिहारमधील शेतकरीसुद्धा डिजिटल क्रांतीच्या युगात हायटेक होणार आहेत. नितीश सरकारने शेतरी आणि शेतीच्या डिजिटलायझेशनच्या कामाची सुरुवात केली आहे. ...
Mosambi Market : वडीगोद्रीत २५ वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या स्वप्नातील फळ बाजारपेठ सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ३५० टन मोसंबीची आवक झाली असून, शेतकऱ्यांना २२ हजार ५०० रुपये क्विंटलचा उच्चांक दर मिळाला.वाचा सविस्तर (Mosambi Market) ...
MGNREGA Scheme : फुलंब्री तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील पाणंद रस्त्यांच्या कामात ५ कोटी १८ लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे. चौकशी समितीने रोजगार सेवकांना दोषी ठरवले असले तरी, तांत्रिक पातळीवर जबाबदारी असलेल्या अभियंत्यांना मात्र चौकशीबाहेर ठेवण्यात आ ...
Gopinath Munde Accident Relief Scheme : गेल्या दोन वर्षांत शेतीशी संबंधित विविध अपघातांत तब्बल ३४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर एका शेतकऱ्याला अपंगत्व आले आहे. शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या १८ वारसांना एक ...