रेनट्री फाउंडेशन या संस्थेने गेल्या चार वर्षांत येथील नऊ गावांत लोकसहभागातून आणि श्रमदानातून तब्बल ७३ शेततळी तयार करून दिली आहेत. यामुळे ६३,१५६ घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे. ...
Majalgaon Dam Water Release : माजलगाव धरणातून उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सोनपेठ तालुक्यातील तब्बल ३ हजार हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळणार असून उन्हाळ्यातील पाण्याच्या टंचाईवर मोठा तोडगा निघाल ...
Sericulture Farming : तुतीचा मखमली विस्तार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 'महारेशीम अभियान'मुळे शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाचा स्वीकार करत ४५४ एकरवर तुतीची लागवड केली आहे. कमी खर्च, शासकीय अनुदान आणि वर्षभर उत्पन्न देणारा हा उद्योग शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा ...
Palash tree benefits : वसंत ऋतूत लाल-केशरी फुलांनी बहरणारा पळस तुम्ही नक्की पाहिला असेल, पण त्याचे औषधी गुणधर्म माहिती आहेत का? आयुर्वेदात अत्यंत महत्त्व असलेला हा वृक्ष पचन सुधारण्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत अनेक फायदे देतो. ‘पळसाला पा ...