PM Kisan Update : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेत यंदा मोठा फेरबदल करण्यात आला असून यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ११९३ शेतकऱ्यांना अपात्र ठरवून योजनेतून वगळण्यात आले आहे. काय आहे कारण वाचा सविस्तर (PM Kisan Update) ...
Sericulture Farming : सोयगाव तालुक्यात रेशीम उद्योगाला मोठी गती मिळाली असून जिल्हा परिषद कृषी विभाग व मनरेगा योजनेच्या माध्यमातून तुती लागवडीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. तालुक्यात तब्बल ५५ एकरांवर तुती लागवड करण्यात आली असून, १३ शेतकऱ्यांना रेशीम कोष ...
Katepurna Dam : काटेपूर्णा धरण प्रशासनाने अखेर रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला असून, सुमारे ८,३२५ हेक्टर शेतीला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र धरणातून स ...
Shetmal Bajarbhav : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाने डिसेंबर २०२५ महिन्यासाठी प्रमुख पिकांच्या संभाव्य कि ...