साखरेऐवजी गूळ वापरण्याकडे बऱ्याच जणांचा कल वाढला आहे. गूळ 'नैसर्गिक' असल्याने तो अधिक सुरक्षित किंवा आरोग्यदायी समजला जातो. मात्र साखरेऐवजी गूळ उत्तम आरोग्यासाठी खरंच फायद्याचा आहे का? जाणून घेऊया सविस्तर... ...
Pigeon Pea Farming : शिवना टाकळी उजव्या काळव्यामुळे बागायती पट्टा असलेल्या पोखरी (ता. वैजापूर) शिवारात अलीकडे गोदावरी (बिडीएन २०१३-४१) वाणाच्या तुरीने मोठे क्षेत्र काबिज केले आहे. कपाशी, मका, सोयाबीन, ऊस आदी नगदी पिकांना फाटा देत शेतकरी आता तूर शेतीक ...
यावर्षी ऊस गाळप प्रक्रिया १ नोव्हेंबर रोजी सुरू झाली असून, अवघ्या ३४ दिवसांतच मराठवाड्याच्या २९ साखर कारखान्यांनी २४ लाख ३० हजार २७२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यामध्ये लातूर जिल्हा सर्वात पुढे असून त्या पाठोपाठ परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांचा सम ...