Kanda Bajarbhav : कांदा बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. काही ठिकाणी दर १४०० रुपयांपर्यंत पोहोचले, तर काही बाजारात १०० रुपयांपर्यंत घसरण झाली. वाढलेली आवक आणि बदलती मागणी यामुळे शेतकरी संभ्रमात पडले असून नेमकं कुठे मिळाला चांगला भाव? वाचा सविस्तर ...
Washim APMC Market : नाणे टंचाईचं कारण देत बाजार समिती १५ दिवसांसाठी बंद… पण यामागे खरंच कारण आहे का बहाणा? शेतकऱ्यांना मात्र थेट फटका बसत असून, शेतमाल कमी दरात विकावा लागत आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आता 'तात्काळ बाजार सुरू करा' असा इशारा दिला आहे. (Was ...
Palak Health Benefits : आपण दररोज काय खातो यावरच आपलं आरोग्य ठरतं… आणि त्यात 'पालक' ही भाजी मोठी फायदेशीर आहे. लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांनी भरलेला हा हिरवा सुपरफूड शरीराला ताकद देतो, रक्त वाढवतो आणि अनेक आजारांपासून संरक्षण करतो. तुम्ही अजूनही आह ...
Crop Damage : एका रात्रीत गारपिटीने शेतकऱ्यांची उभी शेती जमीनदोस्त केली… कष्ट, आशा आणि स्वप्नं सगळं काही उद्ध्वस्त झालं. पण या जखमेवर मलम लावण्याऐवजी प्रशासनच गायब झाल्याचं चित्र समोर आलं आहे. सात दिवस उलटले तरी पंचनामे झाले नाहीत, आणि मदतीची वाट पाह ...
नापिकी, वाढता खर्च आणि बँकांचे थकबाकीदार झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील लाखो शेतकरी सावकारांच्या दारी पोहोचले आहेत. तब्बल २.३४ लाख शेतकऱ्यांनी ३४८ कोटींचे कर्ज घेतल्याचे समोर आले असून, अवैध सावकारीमुळे आर्थिक शोषणही वाढत आहे. शेतकरी कर्जाच्या दुष्टचक ...
महिन्यांच्या कष्टाने पिकवलेला टोमॅटो, पण बाजारात मिळाला फक्त १ रुपया किलो भाव… आणि त्या एका भावाने शेतकऱ्याची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त झाली. जालना येथील शेतकरी अमर काकडे यांनी हतबल होऊन २६ क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला. हा केवळ एक प्रसंग नाही, तर ...