Thitewadi Dam : पाबळ (ता. शिरूर) सह वेळनदी भागातील खेड व आंबेगावमधील गावांबरोबरच पाबळ परिसरात गेले आठ दिवस दमदार पावसाने हजेरी लावल्याने थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला आहे. ...
Karj Mafi : शेतकऱ्यांचा खरा प्रश्न कर्जमाफीचा (Karj Mafi) नाही, तर कर्जमुक्तीचा आहे. कर्जमाफीचा घाट दर दोन वर्षानी शेतकऱ्यांना याचक म्हणून उभे करतो, तर कर्जमुक्तीचा विचार हा शेतकऱ्यांच्या मूलभूत घटनादत्त अधिकारांशी संबंधित आहे, तो त्यांना कायमचे कर्ज ...
साखर आयुक्तांनी नोटीस बजावल्यानंतर साखर कारखानदार घाबरले नाहीत, आरआरसी कारवाई केल्यानंतर पैसे देण्याचे नावही कारखाने घेत नाहीत, आरआरसी आदेशाला अडीच महिने झाले. मात्र महसूल खाते कारवाईचे धाडस करीत नाही. खरीप पेरणीची लगबग सुरू असताना कारखाने व विमा कंप ...
Millipede Kid Niyantran : मे महिन्यात पाऊस पडला. शेतकरी आशेने शेतात उतरले... पण नशिबाने पुन्हा डाव साधला. जूनच्या सुरुवातीला पावसाने पाठ फिरवली आणि त्यातच मिलीपीड किडीने हंगामपूर्व (Pre-Season) पेरणी केलेल्या पिकांवर हल्ला चढवला आहे. जाणून घ्या उपायय ...
Cow Day : राज्यातील गोमाता आणि देशी गोवंशाच्या जतनासाठी आता सरकार पावले उचलत आहे. २२ जुलै रोजी 'शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन' साजरा केला जाणार असून, देशी गायींच्या उपयोगिता व आरोग्यदायी लाभांविषयी माहिती देणारे उपक्रम घेतले जातील. ...
भातपिकानंतर खरीप हंगामात डोंगरउतारावर नागली अर्थात नाचणी हे पीक घेण्याचे प्रमाण रायगड जिल्ह्यात आता वाढत आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होणार आहे. ...