PM Kisan Yojana : भारत सरकार देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत देते. हे ६००० रुपये शेतकऱ्यांना दर ४ महिन्यांनी २००० रुपयांच्या ३ हप्त्यांच्या स्वरूपात दिले जातात. ...
Ustod Mahila Kamgar : बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिलांना दिलासा मिळणार आहे. 'आरोग्य मित्र' (Arogya Mitra) उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्य समस्यांवर होणार लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 'लोकमत'च्या वृत्ताची महिला आयोगाकडून तातडीने दखल घेण्यात आली आहे. ( ...
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाने अखेर दमदार हजेरी लावली असली, तरी येत्या २४ तासांत काही भागांमध्ये हवामानात बदल होणार आहे. विशेषतः रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची (Heavy Rains) शक्यत ...