PM Kisan 21st installment : केंद्र सरकार या आठवड्यात पंतप्रधान किसान योजनेचा २१ वा हप्ता जारी करू शकते. शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यात २००० रुपये मिळतील. परंतु ई-केवायसी अनिवार्य आहे. ...
Apple Market : पहलगाम हल्ल्यानंतर वाघा बॉर्डर बंद झाल्याने एरवी पाकिस्तानमार्गे दाखल होणारे अफगाणी सफरचंद इराणहून समुद्रमार्गे भारतात दाखल होऊ लागले आहे. ...
Soil Health : सिल्लोड तालुक्यातील मातीमध्ये नायट्रोजन आणि ऑरगॅनिक कार्बन या दोन महत्त्वाच्या घटकांची गंभीर कमतरता असल्याचे ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ही स्थिती मका, सोयाबीन, कापूस आणि मिरचीसारख्या प्रमुख पि ...
पाणंद तसेच वहिवाटीच्या रस्त्याच्या दाव्यांमधील आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात जागेवर झालेली असल्यास त्याचा स्थळ पंचनामा आणि जिओ टॅग असलेला फोटो बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे वहिवाटीसाठी रस्ता मोकळा झाल्यानंतर तो कायम खुल ...
Unseasonal rain impact on Rabi crops : नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा रब्बी हंगामावर पाणी फेरले आहे. खरिपातील नुकसानीतून सावरायच्या आधीच शेतकरी आता रब्बी पिकांसाठीही हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २ टक्के क्षेत्रावरच पेरणी पू ...
सततच्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिलारी धरणाने १०० टक्के पातळी गाठली आहे. धरणाची पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, वाढत्या पाण्याच्या दबावामुळे प्रशासनाने तातडीने धरणाचे दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून १९.९४ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा ...