यंदापासून ई-पीक पाहणी अर्थात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून नोंदणी केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीकविमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा रद्द होणार आहे. ...
Oilseeds Unit : शेतकऱ्यांना शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी केंद्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) २०२५-२६ अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था तसेच खासगी आणि शासकीय उद्योगांसाठी तेलबिया प्रक्रिया युनिट ...
Maharashtra Water Update : राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार ते संतत धार पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. तर राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जलसाठा पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे. ...
Cotton Market Update : भारतीय कापूस महामंडळाने (CCI) यंदाच्या हंगामात विकत घेतलेल्या १०० लाख गाठींपैकी ३५ लाख गाठींची विक्री पूर्ण केली असून, उर्वरित ६५ लाख गाठींचे लिलाव सुरू आहेत.(Cotton Market Update) ...
Goat Fodder Management In Rain : पावसाळ्यात ताजे गवत शेळ्यांना देणे फायदेशीर ठरेल. परंतु विशेष काळजी घेतली नाही तर हेच गवत शेळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. ते कसे व गवतापासून शेळयांना नक्की धोका कसा होऊ शकतो जाणून घेऊया सविस्तर माहिती ...
Jamin Mojani Update : मोजणीतील गैरव्यवहारांना आता पूर्णविराम. वाशिमच्या भूमी अभिलेख विभागाने विकसित केलेली 'ई-मोजणी व्हर्जन २.०' (E-Counting 2.0) प्रणाली महाराष्ट्रात लागू झाली असून ती केवळ आधुनिक नाही, तर अचूक आणि पारदर्शकदेखील आहे. शेतकरी आणि जमीनध ...
NREGA Sincana Vihira : शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा पावसाळा एक दिलासा घेऊन आला आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरींमध्ये जून महिन्यातच भरपूर पाणी साठले असून, अनेक विहिरींमधून पाणी ओसंडून वाहताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी ...
बैलजोडीधारकांनी एकी करून दोन हजार रुपये भाडेवाढ केल्याची केल्याची दवंडी २२ रोजी पवनार (जि. वर्धा) गावातून फिरविण्यात आली. ज्यांच्याकडे बैलजोडी नाही अशा शेतकऱ्यांचे मात्र यामुळे चांगलेच धाबे दणाणले आहे. ...