Fruit Crop Insurance : हवामानावर आधारित असणाऱ्या फळपीक विमा योजनेत आंबा, काजू पिकाचा समावेश करण्यात आला आहे. उच्चत्तम तापमान, नीचांक हवामान, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून विमा परतावा जाहीर केला जातो. ...
Water Release Update : भीमा खोऱ्यातील पाऊस गेल्या दोन दिवसांपासून थांबल्याने दौंड येथून उजनीत मिसळणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात देखील घट करण्यात आली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाच्या उघडिपीमुळे दिलासा मिळाला असला तरी तुरळक हजेरी होती. धरण क्षेत्रात अजूनही मोठा पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील ६१ पैकी ५ बंधारे दिवसभरात वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. राजाराम बंधाऱ्यातून प्रति सेकंद ३५,९२१ क्युसेकने पाण ...
Farmer Success Story : लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील दत्तात्रय मारुती कुंदाडे या युवा शेतकऱ्याने अहिल्यानगर-दौंड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दलदलमय जमिनीवर बहाडोली जांभळाची लागवड करून तिसऱ्या वर्षी अडीच लाख, तर चौथ्या वर्षी पाच लाख उत्पादना ...