वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये गळितास येणाऱ्या उसास प्रतिटन ३,५४४ रुपये अंतिम दर देणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे नेते व कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. ...
MGNREGA Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) केंद्र सरकारने वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी निधीची मर्यादा ५ लाखांवरून केवळ २ लाखांपर्यंत कमी केल्याने राज्यातील लाखो कामे रखडली आहेत. (MGNREGA Scheme) ...
वन जमिनीचे हस्तांतरण कार्यकारी अभियंता, हेटवणे मध्यम प्रकल्प विभागाकडे केल्याने धरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. धरण उभारणीसाठी पुणे येथील महालक्ष्मी इंटरप्रायझेस कंपनीला ठेका मिळाला आहे. जलसंपदा विभागाकडून हे धरण बांधले जाणार आहे. ...
राज्यात आतापर्यंत सुमारे आठ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या २६ टक्क्यांपर्यंत झाली आहे, तर गव्हाची पेरणी केवळ तीन टक्के झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गहू, हरभरा आणि मक्याचे क्षेत ...
Maharashtra Weather Update : देशभरात थंडीचा प्रभाव वाढू लागला असून, हवेतील गारवा आता स्पष्टपणे जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फबारी सुरू झाली आहे, तर दक्षिण भारतात काही भागांमध्ये अजूनही पावसाचे सावट कायम आहे. राज्यात पहाटे-संध्याकाळ गारवा जाण ...