Dam Water Level : अमरावती जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून सध्या केवळ ५३ टक्केच साठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना हा साठा जूनपर्यंत पुरणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही प्रकल्पांमध्ये तर पाणीपातळी अत ...
Crop Damage : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. काढणीस आलेला गहू आडवा पडला, कांदा शेतातच भिजला तर संत्रा बागांनाही मोठा फटका बसला आहे. सुमारे ११७ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती ...
Mahavistar AI App : 'महाविस्तार' ॲपला मराठवाड्यात जबरदस्त प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे वाटचाल वेगाने सुरू झाली आहे. लाखो शेतकऱ्यांनी या ॲपवर नोंदणी करत डिजिटल शेतीचा स्वीकार केला आहे. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर आणि बीडसारखे जिल् ...
Halad Bajarbhav : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. 'पिवळं सोनं' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीला तब्बल १५ हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गतवर्षी ...