Orange Orchard Protection : अमरावती जिल्ह्यात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या थंडीच्या लाटेमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने संत्रा झाडांची पाने सुकणे, फळांना तडे जाणे आणि फळे काळी पडण्याचा धोक ...
PMFME Scheme : धाराशिव जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून, केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेतून ३५ टक्के सबसिडी मिळत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४८१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, ३८५ ...
सौर ऊर्जेचा विचार केला असता एका तासात पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली एका वर्षाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेशी असते, मात्र हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी बऱ्याच संशोधनाची आवश्यकता आहे. ...
बिबट्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांसाठी प्रशासनाने १३ कोटींची तरतूद केली. महत्त्वाचे म्हणजे त्यातून ४०० पिंजरे खरेदी केलेच; पण त्यामध्ये साधारण एक दीड महिन्यामध्ये तब्बल ६८ बिबटे जेरबंद केले. मात्र, आता या बिबट्यांना ठेवायचे कोठे अ ...
Kanda BajarBhav : काही दिवसांपूर्वी मातीमोल भावाने शेतकऱ्यांना रडवणारा कांदा आता किमतीत 'लाल' झाला आहे. आवक घटणे, चंपाषष्ठीनंतर वाढलेली मागणी आणि उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे बाजारात किलोमागे १० रुपयांची वाढ झाली असून सध्या कांदा २५ ते ३० रुपये कि ...
यावर्षी उष्ण दमट वातावरणामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर येण्यास सुमारे एक महिना विलंब झाला आहे. सध्या बहुतांश कलमांना मोहोर, तर काही कलमांना पालवी येत आहे. हापूस हा संवेदनशील आंबा प्रकार असल्याने तापमान, पाऊस आणि थंडीतील लहान बदलांचाही मोठा फटका उत्पा ...
E-Pik Pahani offline : ई-पीक पाहणी नोंदणी वेळेत न करू शकलेल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आता अशा शेतकऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत ऑफलाइन पद्धतीने पीक नोंदणी करता येणार असून, कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर शासकीय खरेदी केंद ...