केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे. Read More
पहिल्या महायुद्धात आणि स्वातंत्र्योत्तर काळात मिल्ट्री अपशिंगे या गावाने आपले सुमारे ४६ सैनिक गमावले, या गावातील अनेक सैनिकांनी १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धासह, १९६५ च्या युद्धात भाग घेतला. आणि १९७१ चे पाकिस्तान आणि कारगिल युद्धातही सैनिकांनी आपल्य ...
Agnipath Recruitment 2022, Agniveer Bharti Rally Notification: चार वर्षं नोकरी पूर्ण झाल्यानंतर, अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर स्किल सर्टिफिकेट आणि 12वी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल. ...
Bharat Bandh News: केंद्र सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेविरोधात बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत. ...
Agneepath Protest: बिहारमध्ये अग्निपथ योजनेला विरोध करत झालेल्या आंदोलनात शनिवारी मसौढीच्या तारेगना रेल्वे स्टेशनला जाळण्यात आले होते. या लोकांना पकडण्यासाठी पोलीस आता धाडी टाकत आहेत. ...
Agneepath Protest: बनावट राष्ट्रवादींना ओळखा, देश तुमच्यासोबत आहे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आंदोलकांना केले. अग्निपथ योजनेला शांततेत विरोध करणाऱ्या लोकांना आमच्या पक्षाचे पूर्ण समर्थन असल्याचेही त्यांनी सांगितले. ...