"देशाला गृहयुद्धासारख्या परिस्थितीपासून वाचवायचे असेल, तर सरकारला हा कायदा कोणत्याही परिस्थितीत मागे घ्यावाच लागेल," असा इशारा स्वामी रामभद्राचार्य यांनी दिला आहे. ...
राजकीय कार्यकर्ते आता गुंडासारखे वागू लागल्याचे दिसून येत असून त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आणि पोलिसांचा धाकच नसल्याचे या घटनेतून दिसून आले ...
भाजपकडून वाहतुकीचा मुद्दा पुढे केला जात असला, तरी याठिकाणी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भाजपविरोधात आंदोलन करत असतात, अशी त्यांच्याच पक्षातीलच काही लोकांची माहिती ...