ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
केवळ सरकारचे गुणगान करणारी व मानवाधिकारांना पदोपदी ठोकर मारणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाहीमध्ये मानवाधिकारांना सर्वोच्च स्थान असायला पाहिजे व मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या सरकारवर सडेतोड टीका झाली पाहिजे असे परखड मत देशाचे माजी अॅटर्नी ...
जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीमध्ये शुक्रवारी काही वकिलांनी बोगस मतदान केले. वकील कायद्याच्या क्षेत्रात कार्य करीत असल्यामुळे त्यांनी कायदा पाळावा अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. परंतु, या निवडणुकीत अनेकांनी कायद्याची पायमल्ली केली. ...
जिल्हा विधिज्ञ संघटनेची (डीबीए) बहुप्रतीक्षित निवडणूक शुक्रवारी होणार असून कार्यकारी मंडळातील १७ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत मतदान करण्याकरिता ३९०५ वकील पात्र ठरले आहेत. वकिलांमध्ये निवडणुकीचा उत्साह आहे. ...