एकादशीमध्ये निर्जला एकादशीचे महत्व हे खूप आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला निर्जला एकादशी साजरी केली जाते. निर्जला एकादशीला पिण्याचे पाणी पिण्यास मनाई आहे. निर्जला एकादशी व्रताचे पालन केल्यास सर्व २४ एकादशींचे फळ प्राप्त होते असे म्ह ...
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी व्रत करायचे असते. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी ...
यंदा सोमवती अमावस्येला एक योग आला आहे. आपल्या जीवनामध्ये अमावस्या संदर्भात काही परंपरा आहे. सोमवारी जी अमावस्या येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. पण सोमवती अमावस्येला ३० वर्षांनी कोणता अद्भुत योग आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहित ...
Kheer Bhawani Mandir: मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यामध्ये तुलमुला परिसरात असलेल्या माता खीर भवानीच्या जलकुंडाचा रंग गेल्या काही दिवसांमध्ये बदलला आहे. हा रंग लाल होताना दिसत आहे. स्थानिक काश्मिरी पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील जलकुंडातील ...
मागील दोन वर्षांपासून कोरोना या संसर्गजन्य विषाणू व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते. पण आता हळूहळू सर्वत्र सुरक्षित होत आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरची वारी होऊ शकली नाही आहे. पण आता सर्व निय ...
Shubh-Ashubh: तुम्हाला अनेकदा रस्त्यात पडलेले पैसे सापडले असतील. रस्त्यामध्ये पडलेली ही नाणी आणि नोटा ह्या शुभ-अशुभाचे संकेत देत असतात. या नोटा किंवा नाणी उचलली पाहिजेक किंवा नाही, याबाबतही लोकांमध्ये संभ्रम असतो. आज आपण जाणून घेऊयात रस्त्यात सापडलेल ...
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी "निसर्गाचा नियम सुख दया आणि सुख घ्या" यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #SatguruShriWamanraoPai #Happiness #Amrutbol #Jeevanvidya Subscribe - https://www.youtube.com/ ...