कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी गुवाहाटी गोहत्ती येथे आहे. शक्तिदेवता सतीचे हे मंदिर आसामची राजधानी दिसपूर येथून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या नीलांचल पर्वतश्रेणीत आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कामाख्या मंदिरातील देवीची संपूर्ण माहिती जा ...
यंदा २९ जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावणामध्ये अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. श्रावणामध्ये श्रावणी सोमवारला विशेष महत्व असते. श्रावणी सोमवारी भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लोक मंदिरात जातात. पण महादेवाला श्रावणामध्ये कोणत्या वस ...
महाभारतासारख्या धार्मिक ग्रंथात तुम्ही क्षीरसागरचा उल्लेख नक्कीच ऐकला असेल. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी क्षीरसागरात वास करतात. मुसळधार पावसामुळे जेव्हा ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळी ...
विठ्ठलाला तुळस ही खूप मोठ्या प्रमाणात आवडते. पण विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार का अर्पण करतात? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #lokmatbhakti #vitthalrukmini #vitthal #tulsiplant #tulsi Subscribe - htt ...
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म एक वेळ, महिना आणि वर्षात विशिष्ट दिवशी होत असतो. प्रत्येक महिन्याची आणि दिवसाचं वैशिष्ट्य हे नक्कीच वेगळं असतं. इतकंच नाही अगदी प्रत्येक मिनिटांनी जन्माला आलेल्या व्यक्तींचं वैशिष्ट्य आणि स्वभाव सर्वच वेगवेग ...
आपण कोणत्याही गंगा तिर्थक्षेत्र यात्रेला गेलो की त्याठिकाणच्या गंगेचे पाणी आपण एका बॉटलमध्ये किंवा कॅनमध्ये घेऊन येतो. गंगेचे पाणी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो. पण घरात गंगाजल असेल तर नक्की काय करावे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची अ ...
जीवनामध्ये प्रत्येकाला भरपूर पैसे मिळाले पाहिजे असे वाटते. पैसे मिळवण्यासाठी ते अधिक मेहनत देखील करतात. काही व्यक्ती लवकर पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी कोणत्याही थरावर जातात. पण जीवनामध्ये कोणती ७ लक्षणे दिसली की तुम्ही धनवान होणार? त्याबद्दल जर तुम् ...
एकादशीमध्ये निर्जला एकादशीचे महत्व हे खूप आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला निर्जला एकादशी साजरी केली जाते. निर्जला एकादशीला पिण्याचे पाणी पिण्यास मनाई आहे. निर्जला एकादशी व्रताचे पालन केल्यास सर्व २४ एकादशींचे फळ प्राप्त होते असे म्ह ...