श्रीमद् आद्य शंकराचार्यांचे वाङमय प्रासादीक तर आहेच. पण जीवाला जागृत करणारे आहे. वरील श्लोकामध्ये एक सुंदर असा विचार आचार्यांनी मांडला आहे. जीवन हे क्षणभंगुर आहे. याकरीता त्यांनी कमल पत्राचा दृष्टांत दिला आहे. कमल पत्रावरील पाण्याचा थेंब हा स्थिर राह ...
संध्याकाळी गाई घरा येताना त्यांच्या गळ्यांत त्या घंटांच्या मंजुळ नाद किती समाधान देतो; असे हे आनंदाचे सौंदर्याचे लहान-लहान थेंब आपण गोळा केले तर आनंदाचा महासागर निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. ...
जेष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै यांच्याकडून लॉकडाउन आणि कौटुंबिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे. या चर्चासत्रात अभिनेत्री गिरीजा ओक यांचाही विशेष सहभाग असणार आहे. ...