सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य यांचा परिपाठ समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाला घालून दिला. समर्थ रामदासांच्या रचनांमधील सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे दासबोध. माघ शुद्ध नवमी या दिवशी दासबोध ग्रंथाची रचना रामदास स्वामींनी केली. (Dasbodh Jaya ...
अलिबागमधील रेवदंड्यातील धर्माधिकारी घराण्याने रूजवलेली मूळे पुढे इतकी विस्तारत गेली कि दर्यावरी तैनात असलेल्या तान्होजी आंग्रे यांनी त्यांना पुरस्कार दिला. नानासाहेब धर्माधिकारी यांनी धर्माधिकारी घराण्याची परंपरा पुढे अखंड चालू ठेवली. नानासाहेब धर्मा ...
Lokmat Maharashtrian Of The Year Awards च्या सोहळ्याला ज्येष्ठ प्रबोधनकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी उपस्थिती लावली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष असे महत्व प्राप्त झाले. संपूर्ण सभागृह त्यांनी लावलेल्या उपस्थितीमुळ ...
जगामध्ये असंख्य धर्म हे अस्तित्वात आहेत. त्यांमधील कित्येक धर्म हे धार्मिक स्वरुपाचे आहेत. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून ते समाजामध्ये त्याचे अस्तित्व निर्माण होईपर्यंत तो अनेक धर्मांचे पालन करत असतो. माणसाने माणसाला त्याच्या पडत्या काळामध्ये ...
प्रेमप्रीतीचें बंधन सहजासहजी तोडता येत नाही. एका गंध विषयाने जर त्या (भ्रमर) जीवाचा अंत केला तर पांचही विषय रात्रंदिवस उपभोगणाऱ्या या देहाचा अंत व्हायला वेळ लागेल का..? माणूस तर विषयसेवनाखेरीज अन्य कांहीच करीत नाही. ...
इंजिना पाठोपाठ रेल्वेचे डबे धावतात. डब्याच्या पाठोपाठ इंजिन धावत नाही तसेच मनाच्या मागे इतर इंद्रिये धावत असतात मग या मनरुपी इंजिनालाच जर भक्तीमार्गाकडे वळविले तर प्रश्नच निर्माण होत नाही. इतर इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील..! ...