Uddhav Thackeray: महाराष्ट्रात सध्या जे काही चाललंय, त्यावरून आपलं भविष्य ह्या गुंडांच्या हाती द्यायचं का?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. ...
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूर्वी गँगवॉर दोन गटांमध्ये व्हायचं, आता सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे असं म्हणत निशाणा साधला आहे. ...