ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे हे दोघंही याठिकाणाहून येतात. परंतु भाजपाला जनतेने भुईसपाट केले आहे असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ...
पक्ष समजून घ्यायला वेळ लागतो. जे सेनेत जन्माला आले नाहीत, त्यांना पुढची किमान २० वर्षे शिवसेनेत घालवावी लागतील. मग त्यांनी सेनेतील घडामोडींविषयी बोलले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले. ...
Sanjay Raut & Abdul Sattar: Nitin Gadkari यांनी पुढाकार घेत पूल बांधला तर Shivsena आणि BJP यांच्यात पुन्हा एकदा युती होऊ शकते, असे विधान राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केले होते. ...