केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे, भाजपने भागवत यांना पत्र लिहू नका. त्यांच्यापासून काही तरी शिका, असा सल्लावजा टोमणा केजरीवाल यांना लावला आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय पारा वाढला आहे. ...
माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. केजरीवालांनी भाजपच्या राजकारणाबद्दल भागवतांना काही सवाल केले आहेत. ...
Delhi Assembly Election 2024: मी दहा वर्षे इमानदारीने राजकारण केलं, पण पैसे कमावले नाहीत. त्यामुळे आता निवडणूक लढवण्यासाठी मला निधीची आवश्यकता आहे, त्यासाठी मी एक संकेतस्थळ तयार केलं असून, तिथून तुम्ही देणगी देऊ शकता, असं आवाहन मनीष सिसोदिया (Manish ...
दिल्ली सरकारची महिला सन्मान योजना लॉन्च होण्यापूर्वीच चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. लेफ्टनंट गव्हर्नरांनी मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना पत्रे लिहून सरकारबाहेरील लोकांकडून वैयक्तिक डेटा गोळा केल्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...