शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरेल, दंगल...”; युवासेनेचा गंभीर इशारा

मुंबई : भाजपा आमदारानं पत्र पाठवून केले आदित्य ठाकरेंचं अभिनंदन; नेमका काय आहे प्रकार?

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “तोंड सांभाळून बोला, उद्धव ठाकरेंना ठणकावणाऱ्यांना ठेचून काढू”; युवासेनेचा शिंदे गटाला इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “वेदांताबाबत आदित्य ठाकरे फक्त बोलत नाही, पुरावेही देतायत”; पवारांचे ‘जनआक्रोश’ला समर्थन

मुंबई : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे, आधी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा”; भाजपचे आव्हान

मुंबई : Maharashtra Politics: “७० हजार तरुणांना रोजगार मिळणार होता, भूमिपुत्रांना न्याय कधी देणार”; आदित्य ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “२५ वर्ष आमदार पण २०० रुपये देत गर्दी जमवली”; वरुण सरदेसाईंची शिंदे गटावर टीका

मुंबई : Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी मोदी सरकारची चौकशी करणार की अग्रवालांची? आदित्य ठाकरेंचा भाजपला सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “बाळासाहेबांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आघाडी करुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं का?”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता”