२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले Read More
२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात लढून मुंबईकरांचे प्राण वाचवले आणि आता तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणात मोलाची भूमिकाही पार पाडली. कोण आहेत मराठमोळे अधिकारी? ...
Tahawwur Rana : मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर तेहव्वूर राणा याला दहशतवाद्यांना पाकिस्तानचा निशान-ए-हैदर हा पुरस्कार मिळवून द्यायचा होता, असा खुलासा अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या अहवालात केला आहे. ...
२००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यात अनेक लोकांचे प्राण वाचविणाऱ्या मोहम्मद तौफिक या चहाविक्रेत्यासह अनेकांची मागणी; १६६ जणांचे नाहक बळी घेणाऱ्याला भर चौकात लटकविण्याची मागणी; भारत सरकारच्या १५ वर्षांच्या अथक प्रयत्नांना, मुत्सद्देगिरीला अखेर आले यश; अ ...