२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले Read More
मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी फाशी देण्यात आली. ...
२६/११ दहशतवादी हल्ल्यात पोलीस आणि जवान मिळून १८ जणांना वीरमरण आले होते. मात्र संजय निरुपम यांनी शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी एक भला मोठा बॅनर लावला आहे. त्यात त्यांनी फक्त १७ जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या शाैर्याचे प्रतिक म्हणून उभारण्यात अालेल्या स्तंभाला बॅंडच्या माध्यमातून मानवंदना देण्यासाठी पुणे पाेलीस दलासह पुणेकर माेठ्या संख्येने सारसबागेत जमा झाले हाेते. शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक म् ...
26/11 Mumbai attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात शहिदांना आदरांजली अर्पण केली जात असताना राज्य सरकारला मात्र त्याचा विसर पडल्याचे दिसून आले. ...