लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
26/11 दहशतवादी हल्ला

26/11 दहशतवादी हल्ला

26/11 terror attack, Latest Marathi News

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले
Read More
चीननं भारताला पुन्हा डिवचलं; २६/११ च्या दहशतवाद्याला ग्लोबल टेररिस्ट होण्यापासून वाचवलं - Marathi News | China blocks proposal to declare 26/11 attacks accused Sajid Mir global terrorist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं पुन्हा डिवचलं; २६/११ च्या दहशतवाद्याला ग्लोबल टेररिस्ट होण्यापासून वाचवलं

२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार साजिद मीरला पाकिस्तानने गेल्या वर्षी अटक केली होती ...

राणा प्रत्यार्पण प्रकरण; भारतासाठी मोठे यश - उज्ज्वल निकम  - Marathi News | Rana extradition case Big success for India says Ujjwal Nikam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणा प्रत्यार्पण प्रकरण; भारतासाठी मोठे यश - उज्ज्वल निकम 

माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच अमेरिकी सरकार भारतीय तपास संस्थेच्या पुराव्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहिले, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.  ...

26/11 Terror Attack: २६/११ मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणणार, अमेरिकन कोर्टाने दिली मंजुरी - Marathi News | america tahawwurrana us court allows extradition of 26 11 terror attack to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२६/११ मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणणार, अमेरिकन कोर्टाने दिली मंजुरी

मुंबई हल्ल्याची योजना आखली होती. ...

"मला एखाद्या देशानं बोलावलं तर...", जावेद अख्तर यांच्या २६/११ संबंधित टिप्पणीवर अक्रमची प्रतिक्रिया - Marathi News |  Former Pakistan captain Wasim Akram has reacted to singer and writer Javed Akhtar's statement in Lahore, Pakistan regarding the 26/11 attacks  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला एखाद्या देशानं बोलावलं तर...", अख्तर यांच्या 'त्या' विधानावर अक्रमची प्रतिक्रिया

जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात केलेल्या विधानावर वसीम अक्रमने प्रतिक्रिया दिली आहे. ...

Javed Akhatar : 26/11चे सूत्रधार आजही तुमच्या देशात आहेत; लाहोरमध्ये जाऊन जावेद अख्तरांनी पाकिस्तानला सुनावलं - Marathi News | Javed Akhatar : The masterminds of 26/11 are still in your country; Javed Akhtar went to Lahore and told Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :26/11चे सूत्रधार तुमच्या देशात आहेत; लाहोरमध्ये जाऊन जावेद अख्तरांनी पाकिस्तानला सुनावलं

गीतकार जावेद अख्तर यांनी लाहोरमध्ये फैज महोत्सवात हजेरी लावली, यावेळी त्यांनी मुंबई हल्ल्याचा उल्लेख केला. ...

२६/११ची साक्षीदार देविका ‘भारत जोडो’त; यात्रेच्या समारोपात विरोधी पक्ष दाखवणार एकजूट - Marathi News | 26 11 witness Devika in Bharat Jodo Opposition parties will show unity at the end of the yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६/११ची साक्षीदार देविका ‘भारत जोडो’त; यात्रेच्या समारोपात विरोधी पक्ष दाखवणार एकजूट

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दि. ३० जानेवारी रोजी समारोप होत असून, हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. ...

२६/११च्या हल्ल्यानंतरही सागरी सुरक्षेकडे दुर्लक्ष, कॅगने ठेवले केंद्राच्या त्रुटींवर बोट - Marathi News | Even after 26 11 attacks neglect of maritime security CAG points to Centre s lapses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६/११च्या हल्ल्यानंतरही सागरी सुरक्षेकडे दुर्लक्ष, कॅगने ठेवले केंद्राच्या त्रुटींवर बोट

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने केलेल्या सूचनांकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नसल्याचे कॅगने म्हटले आहे. ...

26/11 Mumbai Attacks: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम; २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण - Marathi News | 26-11 Mumbai attacks The fear of a terrorist attack on Mumbai remains 14 years to bitter memories of 26-11 attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :26/11 Mumbai Attacks: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम; २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण

समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दि. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईला टार्गेट केले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकूण १६६ जणांना जीव गमवावा लागला होता, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते. ...