शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीखताची रक्कम विलंबाने , आजींचा उपोषणाचा इशारा,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 06:33 IST

समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनावरून अनेक वाद असूनही काही शेतकरी सकारात्मकतेने भूसंपादनाला संमती देत आहेत. यापैकीच एक दळखण (चक्र ) गावातील सावित्रीबाई बळीराम कदम, सावित्रीबार्इंनी समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनास खरेदीखताने

खर्डी : समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनावरून अनेक वाद असूनही काही शेतकरी सकारात्मकतेने भूसंपादनाला संमती देत आहेत. यापैकीच एक दळखण (चक्र ) गावातील सावित्रीबाई बळीराम कदम, सावित्रीबार्इंनी समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनास खरेदीखताने संमती देऊनही त्यांना भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या प्रकारामुळे कंटाळून या ९० वर्षीय विधवा आजीने अखेर शहापूर तहसीलदारांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.आजीबार्इंच्या उपोषणाच्या या इशाºयाने शहापूर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांमध्ये खळबळ उडाली असून खरेदीखताने संमती देऊनही मोबदला अडकवला जात असल्याचे नागरिकांचे मत होते आहे. तर, सावित्रीबाई कदम यांच्या निमित्ताने बाधित शेतकºयांना भूसंपादन कर्मचाºयांकडून अनेक विचित्र अनुभव येत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. दळखण गावातील सावित्रीबाई बळीराम कदम यांच्या मालकी हक्काची सर्व्हे व गट क्र मांक २२४ (ब) या जमिनीचे १ एकर २६ गुंठे क्षेत्र समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात बाधित होत आहे. समृद्धी महामार्गाचे भूसंपादन अधिकारी बाधित शेतकºयांविरोधात जाणीवपूर्वक लालफितीची भूमिका घेत असल्याचे तसेच त्यातून सरकारी अधिकारीच समृद्धीच्या मार्गात खोडा घालत असल्याचे पत्रदेखील या आजींनी मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच ठाणे जिल्हाधिकाºयांना पाठवले आहे.महामार्गाच्या भूसंपादनाला होत असलेल्या शेतकºयांच्या विरोधानंतरही सावित्रीबाई यांनी १३ जानेवारीला खरेदीखताने संमती दिली. त्यावेळी या भूसंपादनाचा दोन कोटी ७६ लाखाचा मोबदला दुसºयाच दिवशी बँकेत जमा होईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु, २० दिवस उलटूनही रक्कम जमा झालेली नाही.निर्णय बाजूने लागलाभूसंपादनापूर्वी मुंबईतील खाजगी विकासकाने घेतलेल्या हरकतींना त्यांना भिवंडी प्रांताधिकाºयांच्या न्यायालयातही सामोरे जावे लागले होते. हा लेखी निर्णय सावित्रीबाई यांच्या बाजूने मिळाला असताना आणि सर्व सोपस्कार पार पाडूनही अधिकाºयांनी मोबदल्यापासून वंचित ठेवले.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र