शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एनआरसी सर्व्हेत मुंब्य्रातील ९० टक्के नागरिक अपात्र ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:05 IST

जनजागृती कार्यक्रमातून आवश्यक कागदपत्रे नसल्याचे उघड

मुंब्रा : नॅशनल रजिस्ट्रार ऑफ सिटीझन (एनआरसी) सर्व्हेबाबत नागरिकांच्या मनात असलेली भीती दूर व्हावी, भविष्यात देशात होणाऱ्या सर्व्हेला नागरिकांनी निर्भीडपणे सामोरे जावे, यासाठी जनजागृती करण्याकरिता सलाम मुंब्रा फाउंडेशन आणि हासरा एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने रविवारी मुंब्य्रात आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमाला उपस्थित ९० टक्के लोकांकडे सर्व्हेसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.आसाममध्ये करण्यात आलेल्या एनआरसीमुळे तेथील तब्बल १६ लाख नागरिकांचे नागरिकत्व त्यांच्याकडे असलेल्या अपुºया कागदपत्रांमुळे धोक्यात आले आहे. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित होणाºया बातम्या तसेच समाजमाध्यमावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमुळे या सर्व्हेबद्दल नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी, याकरिता हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मात उपस्थित असलेल्यांपैकी ९० टक्के लोकांकडे एनआरसी सर्व्हेत पात्र ठरण्याकरिता आवश्यक कागदपत्रे नसल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली. यामुळे नागरिकांकडे सध्या असलेली कागदपत्रे एनआरसीसाठी पुरेशी आहेत की नाहीत, याची पडताळणी करण्यासाठी २ आॅक्टोबरला मुंब्य्रातील कौसा परिसरातील सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे. एनआरसी सर्व्हेपूर्वी पुढील वर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय जनगणना होणार आहे. यात घरोघरी जाऊन होणाºया नोंदीमध्ये नागरिकांनी त्यांची माहिती द्यावी, असे आवाहन प्रमुख वक्ते डॉ. अल्तमाज फैजी तसेच आयोजक प्रा. हसन मुल्लाणी यांनी केले.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीmumbraमुंब्रा