शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

विहिरीतच पाणी नाही तर नळातून कुठून येईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 06:12 IST

शहापूर तालुक्यात टंचाई निर्माण झालेल्या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, ज्या गावपाड्यांत नळ योजना असूनही विहिरींना पाणीच नसल्याने त्या बंद आहेत.

जनार्दन भेरे 

भातसानगर : शहापूर तालुक्यात टंचाई निर्माण झालेल्या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, ज्या गावपाड्यांत नळ योजना असूनही विहिरींना पाणीच नसल्याने त्या बंद आहेत. अशीच काहीशी परिस्थिती नडगाव ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील मानाचा पाडा येथे आहे. या पाड्याची लोकसंख्या साडेतीनशेच्या आसपास असून पाड्यासाठी ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत गावातील विहिरीवरून साडेसात लाखांची पाणी योजना तयार करण्यात आली. मात्र, ज्या विहिरीवरून ही योजना करण्यात आली त्याच विहिरीचे पाणी आटल्याने पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली.

नागरिकांना पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीने ठराव पाठवून या पाड्याला टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पाड्याला पाणी पुरवठा करण्यासाठी इतर दुसरा कोणताही स्रोत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. या विषयी गावचे सरपंच नरेश हरी रेरा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, दरवर्षी या विहिरीत पाणी असते. मात्र, यंदा पाऊस लवकर गेल्याने विहिरीचे पाणी आटले आहे. गावातील लोकांची गरज लक्षात घेत पाणीपुरवठा विभागाकडून टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. तालुक्यांतील अनेक तलाव आटल्याने तर काही तलावांची पाणी पातळी खालावल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईshahapurशहापूर