शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

उल्हासनगरातील लोकांना महापालिकेचा झटका; पाणीपट्टी करात वाढ, ९८८.७२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

By सदानंद नाईक | Updated: March 24, 2025 19:20 IST

उल्हासनगर महापालिका २०२४-२५ चे ९७७ कोटी ६४ लाखाचा मूळ अर्थसंकल्प सुधारीत करुन आरंभीच्या शिल्लकेसह २०२५-२६ च्या आरंभिच्या शिल्लकेसह ९८८. ७२ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

सदानंद नाईक  उल्हासनगर : पाणीपट्टी करात करवाढ केलेला २०२५-२६ चा ५४ लाख शिलकीसह ९८८. ७२ कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सादर केला. यात ९८८ कोटी १८ लाख महसुली खर्च आणि ९८८ कोटी ७२ लाख भांडवली खर्चाचा समावेश आहे. स्मार्ट चौक, स्मार्ट रस्ते, स्मार्ट शाळा, स्मार्ट आरोग्य केंद्र, स्मार्ट पार्किंग यांच्यासह पशु वैधकीय दवाखाना, दिव्याग भवन आदी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. महापालिकेला मागील वर्षी अनुदानापोटी १६८.९५ कोटी अपेक्षित धरण्यात आले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात २४६. ४५ कोटींची वाढ केली आहे.

उल्हासनगर महापालिका २०२४-२५ चे ९७७ कोटी ६४ लाखाचा मूळ अर्थसंकल्प सुधारीत करुन आरंभीच्या शिल्लकेसह २०२५-२६ च्या आरंभिच्या शिल्लकेसह ९८८. ७२ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पाणीपट्टी करवाढ दर्शविणारा काटकसरीचा अर्थसंकल्प, महुसली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, पर्यावरणपूरक उपाययोजना, महापालिकेची नवीन इमारत, महापौर व आयुक्त निवास, गोलमैदान व बोटक्लब विकास, नवीन टावून हॉल, वाल्मिकीनगर, उल्हास नदी घाट, महापालिका शाळा बांधणी, दिव्यांगासाठी कल्याणकारी योजना, प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता, महापालिका कारभार संगणकीकरण व कार्यक्षमतावर भर, पाणी स्रोत योजना, वृक्षगणना व वृक्षसंवर्धन आदी अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट ठरली आहेत. 

महापालिकेचे उत्पन्न आरंभीची शिल्लक ६८ लाख ८२ हजार मालमत्ता कर -१२०. ४१ कोटी, पाणीपट्टी कर - ७२. २५ कोटी एमआरटीपी अंतर्गत वसुली - ८२.१३ कोटी जीएसटी अनुदान - २८६. ५३ कोटी शासन अनुदान - २४६. ४५ कोटी इतर जमा उत्पन्न - ५९. ६५ कोटी असाधारण लेखे - ३०. १९ कोटी कर्ज - ५० कोटी असे एकूण ९८८.७२ कोटी उत्पन्न

 महापालिका खर्च वेतन, निवृत्ती व भत्ते - २२५.३४ कोटी शिक्षण - ५० कोटी एमआयडीसी -५१ कोटी कर्ज परत फेड - १३.३८ कोटी वीज आकार - १३ कोटी, अन्य महसुली खर्च -२३५.६८ कोटी, भांडवली खर्च - ३६९.५८ कोटी असाधारण लेखे - ३०. १९ कोटी अखेरची शिल्लक - ५४ लाख असे एकूण ९८८.१८ लाख खर्च

 ठळक वैशिष्ट्ये १) १०० टक्के नळजोडणीवर पाणी मिटर २) स्मार्ट रस्ते, शाळा, चौक पार्किंग दिव्यांग भवन, ३) संगणीकीकारणावर भर, ऑनलाईन परवाने ४) ऑडिओ लायबरी, पार्किंग व्यवस्था ५) पर्यवरण पूरक सौर ऊर्जा, इलक्ट्रॉकल बस आदिवर भर ६) सामाजिक विभागाची निर्मिती ८) शहरात सांस्कृतिक भवन, महिला भवन

शहरातील विकास कामे एमएमआरडीएकडे शांतीनगर ते साईबाबा मंदिरापर्यंतच्या उड्डाणपूलासाठी ५४४ कोटी तर शहरातील अन्य आठ रस्त्यांसाठी ९९ कोटीची मागणी करण्यात आलेली आहे.

अमृत योजना भुयारी गटार योजना- ४१६ कोटी अमृत योजना वाढीव पाणी पुरवठा योजना- ११६ कोटी मुलभूत सेवा योजना- ५० कोटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना- १० कोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना- ५ कोटी भाजी मार्केट - ५ कोटी नवीन टाऊन हॉल- ५ कोटी संक्रमण शिबीर व एकात्मिक घनकचरा प्रकल्प

 समाज विकास विभागाची निर्मिती महानगरपालिकेमध्ये दूर्बल व वंचीत घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज विकास विभागाची निर्मीती केली जाणार असून या विभागाला पुरेसे मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सामाजिक दृष्ट्यादूर्बल घटकांसाठीच्या कल्याणकारी योजना- ३५.३९ कोटी अल्पसंख्याकांसाठी विकास योजना    -१.५० कोटी तृतीय पंथीयांसाठीच्या विकास योजना    -५० लक्ष

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर