शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कल्याण पत्री पूलावरुन सहा दिवस रात्रीच्या वेळी वाहतुकीला बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 20:22 IST

कल्याण-शीळकडे पत्रीपूल मार्गे जाण्यासाठी कल्याण भिवंडी बायपास सर्कल नजीक राजनोली नाक्यावर प्रवेश बंद करण्यात आला आहे.

कल्याण : कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या पत्री पूलाचे नव्याने उभारण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. त्यावर ठेवण्यासाठी जो गर्डर तयार करण्यात आला आहे. तो ठेवण्यासाठी अस्तित्त्वात असलेल्या पूलावर भली मोठी क्रेन ठेऊन काम केले जाणार आहे. हे काम करण्यासाठी १९ ते २४ ऑगस्ट दरम्यान सात दिवस रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत पूलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कल्याण-शीळकडे पत्रीपूल मार्गे जाण्यासाठी कल्याण भिवंडी बायपास सर्कल नजीक राजनोली नाक्यावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनांनी इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी खारेगाव टोलनाका, मुंब्रा बायपासमार्गे इच्छित स्थळी जावे. 

कल्याण शहरातून कल्याण शीळ मार्गे पत्रीपूलावरुन वाहतूक करणा-यांना हलक्या व मध्यम वाहनांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने आधारवाडी चौक, खडकपाडा सर्कल, भवानी चौक, नेताजी सुभाष चौक, वालघूनी रेल्वे उड्डाणपूलावरुन आनंद दिघे पूलाकडे जाऊन इच्छित स्थळी मार्गस्थ होतील. कल्याण नगर रोडवरुन पत्रीपूलाकडे जाणा-या वाहनांना नेताजी सुभाष चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे. 

ही वाहने वालधूनी रेल्वे उड्डाणपूलावरुन इच्छित जातील. कल्याण शीळ फाटा रोडवरून कल्याण पूर्व व पश्चिमेकडे वाहतूक करणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण सूचकनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. कल्याण पूर्वेकडून कल्याण पश्चिमेकडे जाणारी सर्व वाहने सूचकनाका येथे वळण घेऊन इच्छित स्थळी मार्गक्रमण करतील.  कल्याण फाट्याकडून कल्याण पश्चिमेत येणारी वाहने खारेगाव टोलनाक्याकडून इच्छित स्थळी रवाना होतील. ही अधिसूचना वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी काढली आहे. ही अधिसूचना  सात दिवस अंमलात राहणार आहे.

आणखी बातम्या...

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा    

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया     

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा    

अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर    

शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय    

"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"    

टॅग्स :kalyanकल्याण