शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
4
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
5
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
6
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
7
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
9
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
10
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
11
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
12
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
13
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
14
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
15
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
16
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
17
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
18
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
19
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
20
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

‘अक्षय शिंदेचा खून केल्याचे न्यायालयाला वाटते’; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 08:19 IST

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला हवी. कोर्टाने सांगून पण सरकार अक्षयच्या प्रकरणात गुन्हा नोंदवायला तयार नाही. 

ठाणे - बदलापूर अत्याचारातील आराेपी अक्षय शिंदेचे आपण कुठेही गुणगान केलेले नाही.  तो गुन्हेगार होता तर त्याला कायद्याने शिक्षा व्हायला हवी होती, पण त्याला चार फुटांवरून गोळी घालणे हे न्यायालयालाही मान्य नाही, आम्ही नव्हे तर न्यायमूर्तीच अक्षयचा खून झाला असे म्हणत आहेत.  अक्षयचा एन्काउंटर नव्हे तर खून झाला, हे आमचे मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. घरात घुसून बायकांना मारले याला जबाबदार काेण, असा सवालही त्यांनी केला. 

ठाण्यात पत्रकारांना आव्हाड म्हणाले की, बदलापूरच्या त्या शाळेचा सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेला? त्याचे फुटेज कुठे गेले? आपटेंची चौकशी का झाली नाही? गुन्हा नोंदवायला सात तास का लागले? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला हवी. कोर्टाने सांगून पण सरकार अक्षयच्या प्रकरणात गुन्हा नोंदवायला तयार नाही. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडbadlapurबदलापूर