शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये दोन दिवसात केवळ ५०१४ जणांचेच लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:05 IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यासह पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये लसींचा तुटवडा झाल्याने १ मेपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण ...

ठाणे : ठाणे जिल्ह्यासह पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये लसींचा तुटवडा झाल्याने १ मेपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला पुरती खीळ बसली आहे. मागील दोन दिवसांत १८ ते ४४ वयोगटातील केवळ ५०१४ जणांचे लसीकरण केल्याची माहिती समोर आली आहे. वास्तविक यापूर्वी प्रत्येक महापालिकेत रोज ५ ते ८ हजार लोकांचे लसीकरण होत होते. नव्याने लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने या मोहिमेला खीळ बसणार असल्याचे दिसत आहे.

केंद्राने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. परंतु राज्याला केवळ ३ लाखांचाच साठा या मोहिमेसाठी मिळाला होता. त्याचे वाटप केल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या वाट्याला केवळ २० हजार लसींचा साठा आला होता. त्याचे वाटप केल्यानंतर प्रत्येक महापालिकेला १ ते २ हजार लसींचाच साठा मिळाला. रायगड आणि पालघरलादेखील तुटपुंजा साठा मिळाल्याने किती केंद्रे सुरू ठेवायची, किती बंद करायची, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करतांना इतर नागरिकांच्या लसीकरणाचे काय करायचे, त्यांना लस कशी द्यायची असा पेच शासकीय यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे.

मागील दोन दिवसांत ठाण्यासह रायगड आणि पालघरमध्ये अवघे ५ हजार १४ जणांचे लसीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचाच समावेश आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी १९८६, तर दुसऱ्या दिवशी ३०२८ जणांचेच लसीकरण करण्यात आले आहे.

.............

झालेले लसीकरण

ठाणे ग्रामीण - ११७

कल्याण-डोंबिवली - ४७६

उल्हासनगर - २९०

भिवंडी - ३२९

ठाणे - ५५७

मीरा भाईंदर - ८२७

नवी मुंबई - ५१४

---------------

एकूण - ३११०

-----------------

पालघर ग्रामीण - ३००

पालघर शहर -४००

---------------

एकूण - ७००

---------------

रायगड ग्रामीण - ४१६

पनवेल महापालिका - ७८९

-----------

एकूण - १२०५