शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

ठाणे-दिवा मार्गिका रखडल्याने ‘लोकल खोळंबा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 5:40 AM

ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडल्याने प्रवाशांचा दररोज लोकल खोळंबा होत आहे.

मुंबई : ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडल्याने प्रवाशांचा दररोज लोकल खोळंबा होत आहे. ठाणे स्थानकावर मध्य, ट्रान्स हार्बर हे मार्ग जोडले आहेत. यासह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावर थांबा घेतात. त्यामुळे या स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र रेल्वेकडून अपुऱ्या सुविधा प्रवाशांना पुरविल्या जातात. या स्थानकादरम्यान कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावते. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया जातो.ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका बनल्यास मेल, एक्स्प्रेससाठी विशेष मार्गिका तयार होईल. त्यामुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आलेला ताण कमी होऊन वक्तशीरपणा वाढेल, असा आशावाद मध्य रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. मुंबईतील खासदार आणि रेल्वे अधिकारी यांची याबाबत नुकतीच बैठक झाली. यामध्ये ठाणे ते दिवा, कल्याण ते बदलापूर, कल्याण ते कसारा हे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याची चर्चा या बैठकीत झाली.>ऐतिहासिक स्थानक दुर्लक्षितमुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली. त्यामुळे मुंबई ते ठाणे या मार्गाला फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. सीएसएमटी स्थानकाला जागतिक दर्जा आहे. मात्र ठाणे स्थानक ऐतिहासिकदृष्ट्या मागे आहे. त्यामुळे या स्थानकाचे नूतनीकरण, मार्ग वाढविण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.