शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

शिक्षिकेच्या कुटुंबाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 3:24 AM

दोन गटांतील वादातून शिक्षिकेच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी टिटवाळ्यानजीकच्या राया गावात घडली आहे.

कल्याण : दोन गटांतील वादातून शिक्षिकेच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी टिटवाळ्यानजीकच्या राया गावात घडली आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.राया गावातील शेतकरी गणेश दळवी याची पत्नी अलका या सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना दोन मुले आणि तीन मुली आहेत. शनिवारी दुपारी अलका शाळेतून मुलासोबत दुचाकीवरून घरी येत होत्या. यावेळी गावातील एका समाजातील एका तरुणाने रस्त्यात गाडी आडवी उभी करून जुने भांडण उकरून काढले. त्यानंतर, जमावाने दळवी यांच्या घरी अलका व त्यांच्या मुलींवर हल्ला केला. तसेच घराचीही मोडतोड केली. यावेळी बचावासाठी दळवी कुटुंबीयांनी स्वत:ला घरात कोंडून या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दळवी कुटुंबीयांची सुटका केली. हल्ल्यातील जखमींना रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, गावातील बहुसंख्येने असलेला समाज आपल्याला वारंवार त्रास देत आहे. त्यातूनच असे प्रकार नेहमी होत आहेत, असा आरोप दळवी कुटुंबाने केला आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याण