शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ठाणे कारागृहातला विचित्र प्रकार; कैद्याला मारहाण करुन विष्ठा खायला लावली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 17:43 IST

 रमेश कदम यांनी कारागृह प्रशासनाविरोधात केली मानवाधिकार आयोकडे तक्रार 

ठाणे - अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे निलंबित आमदार यांनी ठाणे कारागृह प्रशासनाविरोधात खबळजनक आरोप केला आहे. ठाणे कारागृह प्रशासनाने एका कैद्याला मारहाण करून मानवी विष्ठा खायला लावली असल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली असून या तक्रारीची दखल घेत आयोगाने कारागृह प्रशासनाकडे समन्स पाठविले आहे, असा दावा कदम यांनी केला आहे. 

ठाणे कारागृहात २७ जून रोजी कैद्याला काही कारागृह कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आणि मानवी विष्ठा खाण्यास जबरदस्ती केली, असा आरोप रमेश कदम यांनी केला आहे. यानंतर प्रकरणाला वाच्या फोडण्यासाठी कदम यांनी मानवाधिकार आयोगाला पत्र लिहिले आहे. याची दखल घेत मानवाधिकार आयोगाने ठाणे कारागृह प्रशासनाला समन्स पाठविले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती कदम यांनी केली आहे. संबंधित जेलर आणि अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारा कदम यांनी पत्रात नमूद केला आहे. 

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील जवळपास वीस लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी अटक असलेले काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांना आर्थिक गुन्हे शाखेने पहिल्यांदा आर्थर रोड  कारागृहात, नंतर भायखळा कारागृहातून आता ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाRamesh Kadamरमेश कदमjailतुरुंग