शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहा शहरात 9 लूटारुंचा रात्रभर धुमाकूळ,14 जणांना लूटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 20:22 IST

बुधवारी रात्री दहा वाजल्यापासून पहाटे चार वाजल्यापासून 9 लूटारुंनी सहा शहरांमध्ये धुमाकूळ घालून जवळपास 14 जणांना लुटल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याण- बुधवारी रात्री दहा वाजल्यापासून पहाटे चार वाजल्यापासून 9 लूटारुंनी सहा शहरांमध्ये धुमाकूळ घालून जवळपास 14 जणांना लुटल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसानी फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन नऊ जणांपैकी चार जणांना पकडले आहे. पकडलेल्यांपैकी एक जण अल्पवयीन आहे. आत्तार्पयत तीन जण तक्रार देण्यासाठी समोर आले आहेत. तीन विविध पोलिस ठाण्यात लूटणा:यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे नऊ जण चांगल्या घरातील आहेत. त्यांना पॉकेटमनीसाठी पैसे हवे असल्याने त्यांनी हा उद्योग केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी पकलेल्यांची नावे अविनाश झा, मंगेश ढोणो, केदार परब अशी असून त्यापैकी एक जण अल्पवयीन आरोपी आहे. याच्या सोबत असलेले राज तिवारी, एस.आव्हाड, ओमकार खरात, रोहित सिंग आणि प्राजंल बव्रे हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. हे सगळेजण कल्याण नांदिवली परिसरात राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे. या लूटारुंची टोळी काल रात्री दहा वाजता निघाली. त्यांनी प्रथम टाटा पॉवर येथील मंगेश बागवे नामक चालकास लुटले. त्यानंतर त्यांनी लूटीचा मोर्चा ठाण्याकडे वळविला. त्याठिकाणी खाजगी टॅक्सी चालक गणोश चिकणो याला लूटले. ठाण्याहून ते पुन्हा अंबरनाथला आले. अंबरनाथला एका गाडी चालकाला लूटन त्याच्या ताब्यातील गाडी घेऊन त्यांनी मुंब्रा गाठला. त्याठिकाणी एका ट्रक चालकाला लुटले. हा सगळा लुटीचा धुमाकूळ सुरु असल्याने पोलिसांना कोणीतरी फोन केला. पोलिसांकडून लूटीचा मेसेज पोलिस नियंत्रण कक्षाला गेला. पोलिस नियंत्रण कक्षातून नाकाबंदी लागली गेली. यावेळी नाकाबंदी पासून लूटणारी टोळी मागे वळायची. त्याच्या मागे पोलिसांचा पाठलाग सुरु होता. या पाठलागा दरम्यान त्यांनी पोलिसांच्या गाडीला ओव्हरटेक करुन पोलिसांच्या दोन गाडय़ांना नुकसान पोहचविले. पोलिस पाठलाग करीत असल्याने लूटारू बेफाम झाले. त्यांची गाडी कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरात दीपक हॉटेलजवळून पास होणार असल्याचा मेसेज पोलिसांनी त्याठीकाणच्या पोलिसांना दिला होता. लूटारूंची टोळीची गाडी भरधाव असल्याने पोलिसांनी अंदाज बाधून दोन रिक्षा चालकांना त्यांच्या वाटेत रिक्षा आडवी उभी करण्याचे सांगितले. लूटारुंच्या भरधाव गाडीने दोन्ही रिक्षा चालकाना उडविले. त्यात एक रिक्षा चालक जखमी झाला आहे. त्याला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या  रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका रिक्षा चालकाची रिक्षा पूर्ण चक्काचूर झाली आहे. पोलिस त्याला त्याच्या रिक्षाची भरपाई देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी ठाणो, डोंबिवली मानपाडा आणि अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पोलिसानी चार जणांना पकडले आहे. अन्य पाच जण पसार झालेले आहे. त्यांचाही लवकर शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल. तूर्तास पोलिसांसमोर तीन पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार तीन तक्रारदार समोर आलेले असले तरी पकडलेल्या चार आरोपींनी रात्रभरात त्यांनी 14 जणांना लुटले असल्याची माहिती दिली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. जोर्पयत अन्य 11 तक्रारदार समोर येत नाहीत तोर्पयत अन्य घटनांमध्ये गुन्हा दाखल होणार नाही. अन्य तक्रारदारांनी समोर येऊन तक्रार दाखल करणो आवश्यक आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा