शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

उल्हासनगर महापालिकेचे स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियान अंतर्गत स्वाक्षरी मोहीम

By सदानंद नाईक | Updated: November 8, 2023 16:55 IST

नागरिकांनी स्वाक्षरी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे. 

उल्हासनगर : केंद्र शासना मार्फत स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियान अंतर्गत महापालिका जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियान राबविणार आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वाक्षरी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे. 

उल्हासनगरातील हवेची गुणवत्ता शेजारील शहरा पेक्षा जास्त खालावली असून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबविणार आहे. दरम्यान केंद्र शासनामार्फत स्वच्छ दिवाळी- शुभ दिवाळी अभियान राबवित असून त्या अभियान अंतर्गत महापालिका स्वाक्षरी अभियान राबविणार आहे. त्याच बरोबर सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळणे, पर्यावरणपूरक स्थानिक उत्पादनांचा वापर करणे, प्रदुषणमुक्त व पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करणे आदी बाबींचा समावेश आहे. या मोहिमे दरम्यान स्वाक्षरी मोहीम महापालिका राबविणार आहे. 

स्वाक्षरी मोहिमेत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर राहण्यासाठी आपण आपला सहभाग नोंदवावा तसेच इतर नागरिकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त अजीज।शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आदींनी केले आहे. महापालिकेने स्वाक्षरी अभियानसाठी एक लिंक दिली असून त्यावर आपली माहिती भरल्यास, आपण स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान