शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशाना विलंग;ठाणेच्या पालकांमध्ये तीव्र संताप

By सुरेश लोखंडे | Updated: May 26, 2019 19:01 IST

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली जिल्ह्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांसह अन्य भाषीक ...

ठळक मुद्देपहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली दुस-या फेरीच्या प्रवेश विलंब- पालकांमध्ये संतापतीन किमी. लांबच्या शाळांमध्ये आता प्रवेश

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली जिल्ह्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांसह अन्य भाषीक माध्यमांच्या शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय कुटुंबातील बालकांच्या प्रवेशासाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. या आरक्षिात जागांवर पहिल्या फेरीचे प्रवेश झाले. मात्र दुस-या फेरीच्या प्रवेशासाठी २० मेपर्यंत सोडत काढली जाणार होती. मात्र त्यास विलंब झाल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.केजी ते पहिलीच्या वर्गात बालकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातीलमराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणा-या ६५२ शाळांमध्ये यंदा १३ हजार ४०० प्रवेश आरटीई कायद्याखाली आरक्षित ठेवले आहेत. यापैकी आतापर्यंत तीन हजार ५९७ विद्यार्थ्यांचे पहिल्या फेरीत केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश झाले आहे. उर्वरित प्रवेशासाठी दुस-या फेरीसाठी अजूनही सोडत काढण्यात आलेली नाही. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून संतापही व्यक्त होत आहे.आरटीईचे प्रवेश यंदाही उशिराने होत असल्यामुळे संबंधीत बालकांच्या पालकांना या उन्हाळ्याच्या सुटीत ही गावी किंवा अन्यत्र जाता आले नाही. कोणत्याही क्षेणी बालकाच्या प्रवेशासाठी बोलवण्यात येईल. त्यापेक्षा गावी किंवा अन्यत्र फिरायला जाणे पालकांनी टाळले आहेत. या दुसºया फेरीत संधीत मिळताच प्रवेश घेऊन पालक गांवी जाण्याच्या मानसिकतेत होते. परंतू जूनच्या पहिल्या आठवड्यात या दुस-या फिेरीसाठी सोडत काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे पालकांमध्ये तीर्व संताप ऐकायला मिळत आहे.जिल्ह्याभरात ११ हजार ७७६ प्रवेश पहिलीच्या वर्गात होतील. यातून पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली असता यातील चार हजार ६२० बालकांचे पहिलीच्या वर्गात प्रवेश होणार होते. मात्र तीन हजार १९० बालकांचे प्रवेश झाले. पूर्व प्राथमिक म्हणजे केजीच्या वर्गातील प्रवेशासाठी एक हजार २७६ बालकांची निवड झाली होती त्यापैकी ७६७ बालकांचे संबंधीत शाळांमध्ये प्रवेश झाले. आता दुस-या फेरीच्या प्रवेशाना विलंब करून पालकांना वेठीस धरले जात धरले जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.* तीन किमी. लांबच्या शाळांमध्ये आता प्रवेश -पहिल्या सोडतमध्ये निवड झालेल्या बालकांचे प्रवेश एक किमी. अंतरावरील शाळांमध्ये झाले आहेत. आता दुसºया सोडतमध्ये निवड होणा-या बालकांचे प्रवेश १ ते तीन किमी.च्या अंतरावरील शाळांमध्ये होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळाStudentविद्यार्थी