शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

पूर्वीच्या कवितेत धून असल्याने त्या लक्षात राहत- अरूण मैड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 5:20 PM

कवितेमध्ये एक धून असते. ही धून पूर्वी प्रत्येक कवितेत ओतप्रोत भरलेली असायची. त्यामुळे कविता लक्षात राहत होत्या, असे मत प्रा. अरूण मैड यांनी व्यक्त केले. 

डोंबिवली : कवितेमध्ये एक धून असते. ही धून पूर्वी प्रत्येक कवितेत ओतप्रोत भरलेली असायची. त्यामुळे कविता लक्षात राहत होत्या, असे मत प्रा. अरूण मैड यांनी व्यक्त केले.     पु.ल. कट्टा यांच्यातर्फे पाऊसधून या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाऊस कविता सादर करण्यासाठी आवाहान केले होते. त्याला कवींकडून उदंड प्रतिसाद मिळाला. सुधाकर वसईकर,सीमा झुंझारराव, सुशांत भालेराव, हिमनील बोरसे, महेश देशपांडे, विजय जाधव, विजय पंडित, गिरीष लटके, स्वाती गोडबोले-दामले, वासुदेव सांबरे, लक्ष्मीकांत धुमाळ, अथर्व खांडगे, विष्णु खांजोडे आदी कवींनी सभागृहातील प्रेक्षकांना पावसाच्या भाव विश्वात नेले. प्रत्येक क वीचा आणि कवियत्रीचा पाऊस वेगळा होता. कुणाचा पाऊस प्रेमाला साद घालणारा तर कुणाचा पाऊस आजर्व करणारा होता. कुणाचा पाऊस अवखळ, नाठाळ होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी रमेश आव्हाड होते. तसेच कट्टयाचे संयोजक अजरुन डोमाडे, सारिका घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.     मैड म्हणाले, ग्रेस खरंतर कुणाला कळलेच नाही असे सांगून त्यांच्या कवितेत गूढता आहे ती जाणवते पण कळत नाही. तिचे वेगवेगळे अर्थ निघतात. शांताबाई शेळके यांची ‘वादळ वार सुटलं गं’ ही कविता म्हणजे कवितेला कशी लय असावी, धून असते याचे उत्तम उदाहरण आहे. पुढच्या काळात कविता मुक्तछंदात लिहीली जाऊ लागली. त्यात दलित कवितेने जोश भरला आणि कवितेचं रूपचं पालटून टाकलं. मात्र पूर्वीच्या कविता लक्षात राहत असत. आताच्या कविता लक्षात राहत नाही, अशी खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.     कवी गिरीष लटके यांनी आपल्या शैलीत कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विजय पंडित यांनी हिंदी आणि उर्दू कविता उत्कटतेने सादर क रून प्रेक्षकांना भारावून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल डोमाडे यांनी केले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली